Ajit Pawar : आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी: अजित पवार; योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणार

Akola News : गेल्या आर्थिक वर्षात अकोला आणि वाशीम जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीचा केवळ ९० टक्के निधी खर्च झाला असून जवळपास ३० कोटी रुपये परत गेले, ही खेदजनक बाब आहे. निधी वेळेत खर्च न होण्यामागे यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसतो.
Ajit Pawar assures timely loan waiver for farmers; focus to be on effective scheme implementation.
Ajit Pawar assures timely loan waiver for farmers; focus to be on effective scheme implementation.Sakal
Updated on

अकोला : शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारण्याचा सरकारचा कधीही विचार नव्हता. त्यांना योग्य वेळी आणि योग्य प्रकारे कर्जमाफी दिली जाईल, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी आज अकोल्यात दिले. अकोला व वाशीम जिल्ह्यांच्या संयुक्त विकास आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com