Turmeric Farmers: सततच्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात; हळदीचे क्षेत्र वाढले, परंतु उत्पादनात कमालीची घट येणार

Maharashtra Agriculture: सततच्या पावसामुळे हळदीच्या पिकावर गंभीर संकट आले आहे. पाणी साचून राहिल्यामुळे हळदीच्या कंदांचे कुजनं आणि पिवळेपण आल्याने उत्पादनात मोठ्या घटची शक्यता निर्माण झाली आहे.
Turmeric Farmers

Turmeric Farmers

sakal

Updated on

रिसोड : सततच्या पावसाचा फटका खरीप पिकाबरोबरच हळदीलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरवर्षीच्या तुलनेत हळदीची लागवड ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. फुटवे वाढीच्या आणि कंद वाढीच्या अवस्थेतच सरीमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे कंद कुज होत असून, हळदीची पिके पिवळी पडली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com