Ajit Pawar : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४४ हजार कोटींचे पॅकेज दिले; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

शेतकरी अडचणीत आला तर महाराष्ट्र अडचणीत येईल. याची जाणीव आम्हा राज्यकर्त्यांना आहे.
ajit pawar

ajit pawar

sakal

Updated on

अकोला - शेतकरी अडचणीत आला तर महाराष्ट्र अडचणीत येईल. याची जाणीव आम्हा राज्यकर्त्यांना आहे. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना ३३ हजार कोटींचे पहिले मदत पॅकेज दिले. दिवाळीनंतर पुन्हा नुकसान झाल्यानंतर ११ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. दोन्ही मिळून ४४ हजार कोटींची मदत दिल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com