Agriculture Crisis : पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; ९० टक्के पेरण्या पूर्ण : सोयाबीन, कापसासह मका पिकाचीही पेरणी

Farming Issues : सिंधखेडराजा तालुक्यात ९० टक्के पेरणी पूर्ण झाल्यावर पावसाअभावी शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची पावसाच्या प्रतीक्षेत शेतातील पेरणी उलटली आहे.
Agriculture Crisis
Agriculture Crisissakal
Updated on

साखरखेर्डा : सुरुवातीला अवकाळी पावसाने साथ दिल्यानंतर सिंदखेडराजा तालुक्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, मका, मूग, उडीद आणि तूर याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. ९० टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या ऐन हंगामात पाऊस गायब झाल्यामुळे आता साखरखेर्डासह परिसरात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तर शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com