Crop Damage

Crop Damage

sakal

Crop Damage: जिल्ह्यातील २२२ गावांना अतिवृष्टीचा तडाखा; ५८ हजार ४९९ हेक्टवरील पिके पाण्यात, पाच तालुक्यांत मोठे नुकसान

Agricultural Loss: बुलडाणा जिल्ह्यात सप्टेंबरच्या मध्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल ५८ हजार ४९९ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. २२२ गावांना फटका बसला.
Published on

बुलडाणा : सप्टेंबरच्या मध्यावर झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. ता. १५ व १६ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी, अतिपाऊस आणि ढगफुटीसदृश पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल २२२ गावे बाधित झाली असून, ११ महसूल मंडळांतील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com