Prataprao Jadhav : निवडणुका महायुतीच्या एकजुटीनेच लढणार

जनतेला काँग्रेस नकोय. बिहार निवडणुकीतून हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातही याच दिशेने परिणाम दिसतील. असे प्रतापराव जाधव यांनी केले विधान.
prataprao jadhav

prataprao jadhav

sakal

Updated on

अकोला - राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती अखंड एकजुटीनेच उतरणार असल्याचे स्पष्ट करत केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालय प्रतापराव जाधव यांनी महत्त्वाचे विधान केले. बदलत्या राजकीय घडामोडी, बिहार निवडणूक निकाल आणि जनतेची बदलती मानसिकता पाहता काँग्रेसबाबतचा नाराज भाव अधिक प्रकर्षाने दिसत असल्याचा दावा त्यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com