Akola Water Crisis : पाणीटंचाईची कामे पूर्ण करण्यास यंत्रणांची अनास्था

Water Crisis : अकोला जिल्ह्यात उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून मंजूर केलेल्या २३४ पैकी १५२ योजना पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र काही योजना केवळ कागदावरच असून ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Drought Akola
Drought AkolaSakal
Updated on

अकोला : उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळांपासून दिलासा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी मंजूर केलेल्या पाणीटंंचाई निवारणाच्या २३४ उपाययोजनांपैकी १५२ उपाययोजनांची कामे २ जूनपर्यंत पूर्ण झाली आहेत. ८२ कामे प्रगतीपथावर असून १५२ कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केला आहे. त्यामुळे टंंचाई निवारणाची कामे काही कामे कागदावरच असून सदर कामे पूर्ण होणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com