Karanja Soybean: समितीत नवीन सोयाबीनची आवक वाढली; सततच्या पावसाने उतारा घटला, ३६०० रुपयांचा सरासरी दर

Soybean Harvest: खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक मानले जाते. या पिकाची काढणी सध्या सुरू असून, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीनची आवक हळूहळू वाढू लागली आहे.
Karanja Soybean

Karanja Soybean

sakal

Updated on

कारंजा : खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक मानले जाते. या पिकाची काढणी सध्या सुरू असून, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीनची आवक हळूहळू वाढू लागली आहे. ४ ऑक्टोबर रोजी तब्बल २०० क्विंटल नवीन सोयाबीनची नोंद झाली. यावेळी सरासरी दर ३६०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला असून, दर स्थिर असले तरी पावसाचा प्रभाव अद्याप जाणवत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com