Balapur Crime : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; चाकू हल्ल्यात विद्यार्थी जागीच गतप्राण, खूनाचे कारण गुलदस्त्यात

शाळकरी विद्यार्थ्यांचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्याचा भर रस्त्यात खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली.
gaurav bayaskar

gaurav bayaskar

sakal

Updated on

बाळापूर - शाळकरी विद्यार्थ्यांचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्याचा भर रस्त्यात खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कारंजा (रमजानपूर) फाट्यावर सोमवारी (ता.१) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com