अर्थविश्व

Budget 2019 : सरकार म्हणतेय, आम्ही महागाईचे कंबरडे मोडले!

सकाळ डिजिटल टीम

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : सर्वसामान्यांना भेडसावत असलेल्या महागाईच्या मुद्द्यावरून सरकार लक्ष्य होत असताना आज (शुक्रवार) सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात गोयल यांनी म्हटले, की कमरतोड महागाई की हमने कमर तोड दी. 

अन्नधान्य, इंधन आणि जीवनाश्यक वस्तू याच्या महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला अर्थसंकल्पात थोडी सवलत देण्याचा प्रय़त्न सरकारकडून करण्यात आला आहे. गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना या सरकारने महागाई नियंत्रणासाठी अनेक पाऊले उचलल्याचे म्हटले आहे. अन्न, प्रवास, सेवा स्वस्त झाल्या असून, देशातील नागरिकांचा जीवनस्तर सुधारल्याचीही दावा त्यांनी केला आहे. 

देशातून घराणेशाही, भ्रष्टाचार आम्ही दूर केला असून, महागाई नियंत्रण ठेवण्यात सरकारला मोठे यश आले आहे. गेल्या पाच वर्षांत महागाईला आळा बसला आहे. महागाई दर डिसेंबर 2018 मध्ये 2.19 टक्क्यांवर आला आहे. आमच्या सरकारने पारदर्शकतेचे नवीन युग सुरू केल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT