महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुन्हा ‘आरपार’ची लढाई    

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - सरकारने दुष्काळ जाहीर केला तरीही शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा मिळाला नाही. दुष्काळामुळे खरे तर परतावा देऊन विमा कंपन्या कंगाल व्हायला हव्या होत्या, पण त्या नफ्यात राहिल्या. त्यामुळे ही ‘प्रधानमंत्री पीक बीमा योजना’ नव्हे तर ती ‘प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना’ असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज केली. 

सध्याच्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या हक्‍कासाठी पुन्हा एकदा ‘आरपार’ची लढाई करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. मराठवाडा, विदर्भातील दुष्काळाची तीन दिवस पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर बुधवारी येथे शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कर्जमाफी नाही, कर्ज मिळत नाही, दुष्काळामुळे जवळ पैसा नाही, अशा विचित्र संकटात शेतकरी सापडले आहेत. चारा छावण्या हळूहळू बंद पडत चालल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT