26 Pakistani nationals go missing in Mumbai
26 Pakistani nationals go missing in Mumbai 
मुंबई

मुंबईत आलेले 26 पाकिस्तानी गेले कुठे?

वृत्तसंस्था

मुंबई - मुंबईत वास्तव्यास असलेले 26 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याने सुरक्षा यंत्रणांकडून अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाडून (एटीएस) शोध घेण्यात येत आहे. भारतात आल्यानंतर आवश्यक असणारा सी फॉर्म भरण्यासाठी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, एकही पाकिस्तानी नागरिकाने योग्य ती माहिती दिलेली नाही. गेल्या आठवड्यापासून ते बेपत्ता आहेत.

नियमानुसार परदेशातून नागरिक भारतात वास्तव्यास आल्यास 24 तासांच्या आत त्याला सी फॉर्म भरणे आवश्यक असते. त्याला राहत असलेल्या ठिकाणाबद्दल माहिती भरणे बंधनकारक असते. याबाबतचे वृत्त ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयावर ताशेरे ओढण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT