municipal corporation
municipal corporation 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढा - शहरातील विविध प्रश्‍नाबाबत पालिकेचे दूर्लक्ष

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - शहरातील विविध प्रश्‍नाबाबत पालिकेने केलेल्या दुर्लक्षाबाबत जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने पालिकेच्या मुख्यव्दारास कुलुप ठोकण्यात आले. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छता, पिण्याचे पाणी देण्याची सोय करून बनावट कागदपत्रे देवून ठेका मिळवलेल्या ठेकेदारावर दोन दिवसात गुन्हा दाखल करण्याबाबत दिलेल्या लेखी पत्राने हे आंदोलन स्थगीत करण्यात आले.

सायंकाळच्या दरम्यान झालेल्या या आंदोलनात जनहित शेतकरी संघटना राज्य संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंडले, तालुकाध्यक्ष दामाजी मोरे, शहराध्यक्ष पप्पू दत्तू, कार्याध्यक्ष बलभिम माळी, तालुका संपर्कप्रमुख दाजी कोंडूभैरी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 

पालिकेत ठेका मिळवून कोटी रुपये मिळवले याबाबत नगरपालिकेच्या बारा ते तेरा नगरसेवकांनी याबाबत ठराव करूनही याबाबत गुन्हा दाखल करण्यास मुख्याधिकार्‍यांनी दोन महिने झाले तरी गुन्हा दाखल केला नाही. या प्रकरणी प्र.मुख्याधिकारी यांची त्वरित चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. नगरपालिकेला उद्यापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा. प्रत्येक वॉर्डमध्ये स्वच्छता राखली पाहिजे. ज्या नगरपालिकेच्या शाळेसाठी पुरीत संरक्षण भिंत बांधावी आणि त्या विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय करावी या मागणीवरुन हे आंदोलन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT