अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : निवडणूक तोंडावर आली असताना हंगामी अर्थसंकल्प सादर करताना मोदी सरकारने शेतकर्यांसाठी मोठी योजना जाहीर केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकर्यांना दरवर्षी सहा हजार रुपये सरकार देणार आहे.
हंगामी अर्थसंकल्पामध्ये पीयुष गोयल यांनी ही घोषणा केली. गेल्या काही निवडणुकांमध्ये शेतकर्यांच्या नाराजीचा फटका मोदी सरकारला बसला होता. त्या पार्श्वभूमीवर सरकारने आता ही तरतूद केली आहे.
गोयल काय म्हणाले?
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.