
अर्थसंकल्पाचा वस्तू आणि सेवांवर काय परिणाम होणार? कोणत्या वस्तू स्वस्त होणार तर कोणत्या सेवा महागणार हे आपण थोडक्यात पाहूया...
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत विक्रमी वेळ भाषण करून अर्थसंकल्प सादर केला. हा सर्वसमावेशक व विकासाला पूरक अर्थसंकल्प असल्याचे सत्तारूढ खासदार व मंत्र्यांचे मत आहे, तर तब्बल पावणेतीन तासांचे लक्षवेधी वक्तृत्व, या पलीकडे अर्थसंकल्पात बेरोजगारी व मंदी यावरील उपायांबाबत काहीही नाही असा विरोधकांकडून आरोप करण्यात आला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अर्थसंकल्पाचा वस्तू आणि सेवांवर काय परिणाम होणार? कोणत्या वस्तू स्वस्त होणार तर कोणत्या सेवा महागणार हे आपण थोडक्यात पाहूया...
महाग होणार
स्वस्त होणार