

Supreme Judicial Comment Under Fire, Follow-Up Clarification Issued
esakal
-विजय नाईक
नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश सूर्य कान्त यांनी 15 मे रोजी देशातील युवक, पत्रकारितेच्या व्यवसायात काम करणारे पत्रकार, बेरोजगार यांच्याबाबत केलेल्या विधानावरून एकच वादळ उठले आहे. समाजातील काही बेरोजगार तरूणांची संभावना झुरळांमध्ये करताना, ``त्यातले काही माध्यमे, समाजमाध्यमात जातात, काही माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला चढवितात.’’ असे मत व्यक्त केले.