Blog : Bengaluru Stampede : ११ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? आरसीबी? विराट कोहली? की ते स्वत:?

11 Dead in Bengaluru : चेंगराचेंगरीत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात लहान मुलांचाही समावेश आहे. या ११ जणांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण? विराट कोहली? बंगळुरु पोलीस? की ते स्वत:? अशा प्रश्न उपस्थित होतो आहे.
RCB Victory Parade Stampede
RCB Victory Parade Stampedeesakal
Updated on

बुधवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जी घटना घडली, ती नक्कीच दुखद, वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. या घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे. पण आता ११ जणांच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण? आरसीबी? विराट कोहली? बंगळुरू पोलीस? की ते स्वतः? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात ही चेंगराचेंगरीची घटना टाळता आली असती का? तर हो, नक्कीच टाळता आली असती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com