Drug Addiction Awareness: मन हरले की व्यसन जिंकते

When the Mind Loses Addiction Wins: अमली पदार्थांचा पुरवठा रोखणे आवश्यक असले, तरी व्यसनामागील खरी समस्या म्हणजे तरुणांमधील भावनिक पोकळी, भावनिक बुद्धिमत्ता, मनोनिग्रह आणि मानसिक सक्षमीकरणाला प्राधान्य दिले, तर व्यसनमुक्त समाज घडविता येईल.
Addiction Awareness When the Mind Gives Up Addiction Takes Over Learn the Path to Recovery and Hope

Addiction Awareness When the Mind Gives Up Addiction Takes Over Learn the Path to Recovery and Hope

sakal

Updated on

- डॉ. नीलिमा सोना, लेखिका

कायद्याचा भंग करण्याच्या इच्छेतून होत नाही, तर भावनांच्या पोकळीला कसे सामोरे जायचे, हे न समजल्यामुळे ती पोकळी दडपू टाकण्याचा प्रयत्न तरुणांकडून होतो. त्यातून अमली पदार्थांच्या आहारी जातात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com