

5 powerful after school questions for kids that boost parent child communication
esakal
आजच्या वेगवान युगात मुले केवळ अभ्यासासाठी शाळेत जात नाहीत, तर तिथे ते एका मोठ्या सामाजिक विश्वाचा भाग बनतात. दिवसभरात त्यांच्या मनावर अनेक चांगल्या-वाईट गोष्टींचे संस्कार होत असतात.
अनेकदा मुले त्यांच्या मनात चाललेली घालमेल पालकांशी बोलू शकत नाहीत आणि हळूहळू एकाकी पडतात. म्हणूनच मुले शाळेतून आल्यावर त्यांच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधणे ही आजच्या पालकांसाठी सर्वात मोठी गरज बनली आहे.