Navratri 2025: घटावर ठेवलेल्या कलशावरील नारळाचं काय करावं? जाणून घ्या शास्त्र काय सांगतं

Significance of Coconut in Kalash Sthapana: नवरात्रोत्सवात कलशावर ठेवलेला नारळ नऊ दिवस देवीसमोर पूजिला जातो. उत्सव संपल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. हा पूजित नारळ खावा की विसर्जित करावा? या पार्श्वभूमीवर, शास्त्र काय सांगतं ते जाणून घेऊया
Significance of Coconut in Kalash Sthapana

Significance of Coconut in Kalash Sthapana

Esakal

Updated on

थोडक्यात:

नवरात्रात घटस्थापनेवर ठेवलेला नारळ श्रीफळ मानून दररोज पूजा केली जाते.

शास्त्रानुसार कलश आणि नारळ हे त्रिदेव व मातृगणांच्या शक्तीचे प्रतीक आहेत.

नवरात्रानंतर नारळ खाणे किंवा विसर्जन करणे, दोन्ही परंपरेनुसार योग्य मानले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com