Why Hindu Weddings Start After Tulsi Vivah | Religious and Scientific Reasons
sakal
संस्कृती
तुळशीच्या लग्नानंतरच लग्नांचा शुभ मुहूर्त का सुरू होतो? जाणून घ्या कारण!
Why Hindu Weddings Start After Tulsi Vivah: तुळशी विवाहानंतर लग्नांचा शुभ काळ का सुरू होतो? जाणून घ्या या परंपरेमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण.
दिवाळी संपल्यानंतर देवउठणी किंवा कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते. त्यानंतर इतर शुभकार्ये सुरू होतात. विशेष म्हणजे तुळशीच्या लग्नानंतर लग्नसमारंभांची खरी सुरुवात होते. पण तुम्हाला माहित आहे का, का नेमकं याच दिवशी लग्नांचा शुभ काळ सुरू होतो? चला जाणून घेऊया...

