मराठी विषयाच्या पेपरची प्रश्नपत्रिका तयार करताना योग्य ती काळजी घेण्यात आलेली नाही. तसेच प्रश्न विचारताना अनेक चुकीचे शब्द वापरण्यात आले.
बेळगाव : मंगळवारी झालेल्या बारावी मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत (12th Marathi Question Papers) अनेक चुका असल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा (Students) गोंधळ झाला आहे. तसेच १४ प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याची माहिती परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनीच दिली.