4th January History: भारत-पाकिस्तान युद्ध अन् ताश्कंद करार, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

Key Highlights of the Tashkent Agreement : १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर शांती स्थापनेसाठी ताश्कंद करारावर सहमती झाली. हा करार १० जानेवारी १९६६ रोजी सोव्हिएत संघाच्या ताश्कंद शहरात झाला.
Prime Minister Lal Bahadur Shastri signing the historic Tashkent Agreement in 1966
Prime Minister Lal Bahadur Shastri signing the historic Tashkent Agreement in 1966esakal
Updated on: 

भारताच्या इतिहासातील ४ जानेवारी हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. १९६६ साली या दिवशी भारत-पाकिस्तान युद्धानंतर ताश्कंद येथे शिखर परिषद सुरू झाली होती. या परिषदेचा उद्देश दोन्ही देशांतील शांती प्रस्थापित करणे हा होता. मात्र, या परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचे अचानक निधन झाले. त्यांच्या मृत्यूभोवती आजही अनेक प्रश्नचिन्ह आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com