Uttar Pradesh news: एक अनोखे गाव जिथे ३७ वर्षांपासून पोलिस ठाण्यात एकही तक्रार नाही; प्रेम आणि एकजुटीसाठी युपीमध्ये ठरत आहे आदर्श

Niyamatpur Village: वाद घरी मिटवा, गाव शांत ठेवा’ – नियामतपूरचा ३० वर्षांपूर्वीचा संकल्प आजही पाळला जातो. नियामतपूरचे ग्रामस्थ ठरवतात वादांचा शेवट – प्रेम आणि समेटाचा आदर्श
Niyamatpur Village

Niyamatpur Village

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील सिधौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नियामतपूर या गावाने एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. या गावात गेली ३७ वर्षे पोलिसांत एकही तक्रार (FIR) दाखल झालेली नाही. या गावच्या लोकांचे प्रेम आणि भाईचारा इतका आहे की, आसपासच्या जिल्ह्यांतही त्याची चर्चा होते आणि गावकरी त्यांचे उदाहरण देतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com