AAP Congress Conflict: अरविंद केजरीवाल काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढणार? वादाचं नेमकं कारण काय?

Delhi Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीतील मित्रपक्षांतील वाद वाढला आहे. यामुळे इंडिया आघाडीचे ऐक्य धोक्यात आले आहे. काँग्रेसला इंडिया आघाडतून बाहेर काढण्यासाठी आप इतर पक्षांशी चर्चा करणार.
Delhi Election
Delhi Election 2025Sakal
Updated on

:- नंदकुमार बस्वदे

AAP Congress Conflict Reasons: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीतील मित्रपक्षांतील वाद वाढला आहे. यामुळे इंडिया आघाडीचे ऐक्य धोक्यात आले आहे. काँग्रेसला इंडिया आघाडतून बाहेर काढण्यासाठी आप इतर पक्षांशी चर्चा करणार.

काँग्रेस भाजप सोबत मिळून काम करत असल्याने काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा करणार असल्याचे आम आदमी पार्टी काढून सांगण्यात आले आहे. या बाबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्री अतीशी व आपचे वारिष्ठ नेते संजय सिंग पत्रकार परिषद घेणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com