Ahmedabad Plane Crash: पाकिस्तानने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या विमानावर केला होता हल्ला! CM सह 6 जणांचा झाला होता मृत्यू...

Recent Air India Crash Sparks Painful Memories: १९६५ च्या भारत-पाक युद्धात गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ४६ वर्षांनी पाक अधिकाऱ्याने मागितली माफी होती.
Wreckage of the aircraft that carried Gujarat CM Balwant Rai Mehta, shot down by Pakistani Air Force during the 1965 war, killing all 6 onboard
Wreckage of the aircraft that carried Gujarat CM Balwant Rai Mehta, shot down by Pakistani Air Force during the 1965 war, killing all 6 onboardesakal
Updated on

Ahmedabad Plane Crash

गुरुवार, १२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं लंडनकडे जाणारं विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली, ज्यात २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश असून, ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्यांच्या मुलीला भेटण्याची त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. या दुर्घटनेने संपूर्ण देश हळहळला असून, यापूर्वीही गुजरातचे माजी मुख्यमंत्री बलवंत राय मेहता यांचा पाकिस्तानच्या हल्ल्यात विमान अपघातात मृत्यू झाल्याची आठवण अनेकांनी व्यक्त केली आहे. इतिहासात अशा घटनांची पुनरावृत्ती होणं अत्यंत वेदनादायक ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com