PM Narendra Modi : ‘एआय’ मानवकल्याणासाठीच; भारताला या क्षेत्रात भविष्य दिसते

भारताकडे जगातील सर्वांत मोठी युवा लोकसंख्या, तंत्रज्ञान-कुशल मनुष्यबळ आणि वेगाने विस्तारत असलेली डिजिटल पायाभूत रचना आहे.
pm narendra modi

pm narendra modi

sakal

Updated on

नवी दिल्ली - कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरासाठी जबाबदार प्रशासनाची स्पष्ट चौकट उभारणे आणि ‘एआय’चे लोकशाहीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानव इतिहासातील परिवर्तनकारी टप्पा असून, तिचा उपयोग मानवकल्याण, समावेशक विकास आणि जागतिक सहकार्यासाठी व्हायला हवा, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. भारताचा मानवकेंद्री दृष्टिकोन मांडताना मोदींनी ‘मानव’ ही संकल्पना मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com