Air India : अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडिया अलर्ट; आणखी दोन उड्डाणे रद्द, आतापर्यंत 80 हून अधिक सेवा ठप्प, काय आहे कारण?

Air India Cancellations : अहमदाबाद विमान अपघातानंतर देशभरात विमान सुरक्षा उपाय अधिक कडक करण्यात आले आहेत. त्याचा थेट परिणाम एअर इंडियाच्या उड्डाणांवर (Air India Cancellations) दिसून येत आहे.
Air India
Air India Esakal
Updated on

लखनऊ : अहमदाबाद विमान अपघातानंतर देशभरात विमान सुरक्षा उपाय अधिक कडक करण्यात आले आहेत. त्याचा थेट परिणाम एअर इंडियाच्या उड्डाणांवर (Air India Cancellations) दिसून येत आहे. आतापर्यंत ८० पेक्षा अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये लखनऊ-दिल्ली मार्गावरील (Delhi-Lucknow Routes) अनेक उड्डाणांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com