Akhilesh Yadav: पन्नास हजार नावे वगळण्याचे कारस्थान; अखिलेश यांची भाजपवर टीका

Akhilesh Yadav Allegation: अखिलेश यादव यांनी यूपीतील ‘एसआयआर’ प्रक्रियेद्वारे मतदारयादीतून ५० हजार नावे कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोप केला. लोकसभा आणि विधानसभा निकालांतील बदलत्या समीकरणांमुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Akhilesh Yadav

Akhilesh Yadav

sakal

Updated on

लखनौ: मागील सार्वत्रिक निवडणुकीत सप आणि इतर विरोधी पक्षांनी ज्या मतदारसंघांत चांगली कामगिरी केली होती, तेथील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील किमान ५० हजार नावे मतदारयादीतून वगळण्याचा भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा डाव असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com