Annapurna Rasoi Scheme : उत्तर प्रदेशात 'अन्नपूर्णा रसोई योजना' सुरू; गरीबांना २२.५० रुपयांत पौष्टिक भोजन

Uttar Pradesh : उत्तर प्रदेश सरकारने गरजू मजुरांसाठी दर थाळी २२.५० रुपयांत पौष्टिक जेवण देणारी ‘अन्नपूर्णा रसोई योजना’ सुरू केली आहे.
Annapurna Rasoi Scheme

Annapurna Rasoi Scheme

Sakal

Updated on

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील १७ महानगरपालिका असलेल्या शहरांमध्ये गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त व पौष्टिक भोजन देण्यासाठी ‘अन्नपूर्णा रसोई योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, राज्यात कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये आणि प्रत्येक गरीब मजुराला दिवसभर मेहनत केल्यानंतर पोटभर संतुलित भोजन मिळावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com