Anurag Thakur: देशात अस्थिरता निर्माण करण्याचा कट; भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्याकडून राहुल यांच्या टीकेचा समाचार

Election Commission: भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधीवर लोकशाही कमजोर करण्याचा आरोप केला. त्यांनी गांधींच्या आरोपांना निराधार ठरवत जनतेला दिशाभूल होऊ न देण्याचे आवाहन केले.
Anurag Thakur

Anurag Thakur

sakal

Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगावर निराधार आरोप करीत असून नेपाळ आणि बांगलादेशप्रमाणे भारतात अस्थिरता पसरविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com