Ayushman Bharat PMJAY: आयुष्मान भारतला ७ वर्षे पूर्ण; UPमध्ये सर्वाधिक लाभार्थी; १० कोटींपेक्षा जास्त लोकांना मिळाली आरोग्यसुरक्षा

Ayushman Bharat: Seven Years of Transforming Healthcare: निरोगी भारताच्या दिशेने भक्कम पाऊल; आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ठरली वरदान
ayushyman bharat

ayushyman bharat

esakal

Updated on

एका गरीब कुटुंबात जन्माला आल्यावर सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे कुटुंबातील कोणी आजारी पडले तर उपचार कसे करायचे? उपचारांसाठी लागणारा मोठा खर्च कुठून आणायचा? पण आता ही चिंता दूर झाली आहे. कारण, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेने आपल्या स्थापनेची सात वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या सात वर्षांत ही योजना देशातील गरीब, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी एक मोठा आधार बनली आहे. या योजनेने त्यांना महागड्या उपचारांच्या खर्चापासून मुक्त करून, एक सुरक्षित जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com