'त्या' 11 जणांच्या मृत्यूस मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जबाबदार, त्यांचा राजीनामा घ्या; बंगळूर दुर्घटनेनंतर भाजप-धजद आक्रमक

Chinnaswamy Stadium Tragedy : "सरकारचा निष्काळजीपणा आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था हे या घटनेचे कारण आहे. त्यांनी पोलिस आयुक्तांच्या निलंबनाचे म्हणजे केवळ नाटक आहे."
Chinnaswamy Stadium Tragedy
Chinnaswamy Stadium Tragedyesakal
Updated on

बंगळूर : बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ (Chinnaswamy Stadium Tragedy) झालेल्या चेंगराचेंगरी आणि त्यातून अकरा जणांच्या मृत्यूच्या घटनेसाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah), उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर जबाबदार असल्याचा आरोप भाजप-धजदने केला आणि तिघांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com