आता गाडी धुतली किंवा झाडांना पाणी दिलं तर कारवाई‍ होणार! पाणी वाया घालवणाऱ्यांना ५ हजारांचा दंड, सरकारचा अजब निर्णय

Waste Water Fine:या उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाने अनावश्यक कारणांसाठी पिण्याचे पाणी वापरल्याबद्दल ₹५,००० चा दंड ठोठावला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दररोज ₹५०० अतिरिक्त दंड आकारला जाईल.
Water Fine
Water FineESakal
Updated on

उन्हाळ्यात बेंगळुरूमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते आणि जर तुम्ही पाणी वाया घालवले तर तुम्हाला ₹५,००० दंड भरावा लागू शकतो! हो, बंगळुरू पाणीपुरवठा आणि सांडपाणी मंडळाने एक नवीन नियम लागू केला आहे. जो बंगळुरूच्या लोकांसाठी खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही गाडी धुणे, बागकाम करणे किंवा रस्ता साफ करणे यासारख्या कामांसाठी पिण्याचे पाणी वापरत असाल तर आता तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com