

PM Narendra Modi
sakal
सीतामढी : बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) नेतृत्वाखालील विरोधी पक्षांचे सरकार सत्तेवर आले, तर ते लोकांच्या डोक्याला गावठी कट्टे लावतील आणि हात वर करून उभे राहण्याचे आदेश देतील. आपल्याला कट्टा सरकार नको आहे, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार हवे आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.