

Family Drama In Bihar Woman Flees With Sisters Husband
Esakal
मुलीचं लग्न ज्याच्याशी ठऱवलं त्याच्यासोबतच पळून गेलेली महिला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होणाऱ्या जावयासोबत लग्न न करताच दहा महिने राहिल्यानंतर आता महिला बहिणीच्या नवऱ्यासोबत पळून गेलीय. इतकंच नाही, तर तिने जाताना दोन लाख रोकड आणि दागिनेसुद्धा पळवून नेले आहेत. या प्रकरणी राहुल नावाच्या तरुणानं पोलिसात तक्रार केलीय. २०२५ च्या एप्रिलमध्ये महिलेच्या मुलीचं लग्न राहुलसोबत ठरलं होतं.