BJP Vs Congress : ‘मतचोरी’वरून राजकारण तापले; भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

Election Commission : बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतचोरीच्या आरोपांवर भाजपकडून काँग्रेसला चोख प्रत्युत्तर; राहुल गांधींवरही टीका.
Election Commission
Election CommissionSakal
Updated on

नवी दिल्ली : निवडणूक आयोगावरील मतचोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना आज भाजपने निवडणूक आयोगाची पाठराखण केली. ‘‘प्रत्येक पराभवानंतर काँग्रेसकडून नवे बहाणे शोधले गेले आहेत. आता बिहारच्या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने काँग्रेस पक्ष खोटे आरोप करण्यात गुंतला आहे,’’ असा आरोप भाजप प्रवक्ते अनुराग ठाकूर यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com