

Congress Setback in Assam as BJP Continues Winning Streak in Tea Regions
sakal
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा सत्तेवर पुनरागमन करून आपली पकड अधिक मजबूत केली आहे. या निकालामुळे काँग्रेसच्या पुनरागमनाच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. नेतृत्वात बदल करूनही हरवलेला जनाधार परत मिळवण्यात काँग्रेसला अपयश आले, हे स्पष्ट झाले.