Mani Shankar Aiyar : फाळणीचा प्रश्‍न अनुत्तरितच असल्याने पहलगाम हल्ला : मणिशंकर अय्यर यांचा दावा

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर मणिशंकर अय्यर यांच्या फाळणीसंबंधीच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने अय्यर यांच्यावर पाकिस्तानला पाठीशी घालण्याचा आरोप केला आहे.
Mani Shankar Aiyar
Mani Shankar Aiyar sakal
Updated on

नवी दिल्ली : पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानीबरोबरील संबंध तणावाचे झाले असतानाच काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांच्या विधानामुळे राजकीय वातावरणही तापले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com