Operation Sindoor: सीमेवरील नागरिकांनी जागून काढली रात्र; गोळीबारामुळे सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण, नेमकं काय घडलं.

Srinagar : ‘‘आम्ही कालची रात्र अक्षरशः जीव मुठीत घेऊन काढली. गोळीबाराची तीव्रता वाढली की आमच्या हृदयाची धडधड वाढे, ही रात्र संपणारच नाही की काय अशी भीती वाटत होती,’’ अशी प्रतिक्रिया कार्नाह येथील रहिवासी नासीर अहमद यांनी दिली.
Border villagers stayed awake all night as gunfire erupted along the LoC, creating panic and tension in the region.
Border villagers stayed awake all night as gunfire erupted along the LoC, creating panic and tension in the region.Sakal
Updated on

श्रीनगर : सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने सुरू असणारा गोळीबार आणि त्याला चोख प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याकडून अविश्रांत झडणाऱ्या गो‍ळ्यांच्या फैरी या ध्वनीकल्लोळामुळे काश्‍मीरमधील सीमेवर राहणाऱ्या नागरिकांनी कालची रात्र जीव मुठीत घेऊन अस्वस्थतेत जागून काढली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com