Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये नक्षलवाद शेवटची घटका मोजतोय; मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा दावा, पुनर्वसन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी

CM Vishnudev Sai: छत्तीसगडमध्ये नक्षलवाद शेवटच्या टप्प्यात असून दोन हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी मागील दोन वर्षांत शरणागती पत्करली आहे. सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे बस्तर विभागात विकासाला गती मिळत असल्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी सांगितले.
Chhattisgarh

Chhattisgarh

sakal

Updated on

जगदलपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद शेवटची घटका मोजत असून गेल्या दोन वर्षांत दोन हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे, असे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी शनिवारी सांगितले. सरकारच्या प्रभावी पुनर्वसन धोरणामुळे राज्यात सकारात्मक परिस्थिती निर्माण झाल्याचा त्यांनी दावा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com