
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये सुरक्षा दलांनी ३० नक्षलवाद्यांना खात्मा केला. गृहमंत्री विजय शर्मा यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. गृहमंत्र्यांनी सांगितले की, ३० हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. या चकमकीत अनेक मोठे नक्षलवादीही मारले असल्याची माहिती आहे.