Indian Constitution Values : "राज्यघटनेमुळेच देश एकसंध राहिला" : न्या. भूषण गवई

CJI Bhushan Gavai : देश एकसंध राहिला, त्याचे संपूर्ण श्रेय राज्यघटनेला असल्याचे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातील कार्यक्रमात व्यक्त केले.
Indian Constitution Values
Indian Constitution Values Sakal
Updated on

प्रयागराज : ‘‘देशावर आलेल्या कोणत्याही संकटामध्ये तो केवळ राज्यघटनेमुळेच एकत्रित आणि मजबूत राहिला आहे,’’ असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. ‘‘देशाची एकसंधता कायम राहण्याचे संपूर्ण श्रेय राज्यघटनेला जाते,’’ असेही गवई म्हणाले. अलाहाबाद उच्च न्यायालयात वकिलांच्या चेंबरच्या आणि बहुमजली पार्किंग कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनावेळी गवई बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com