Legal Rights: जाणिवेशिवाय हक्क निरुपयोगी : सरन्यायाधीश, काश्‍मीरमध्ये पूर्वीसारखे वातावरण निर्माण करणे गरजेचे

Bhushan Gavai: सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काश्मीरमध्ये नागरिकांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी सामाजिक सलोखा आणि न्यायव्यवस्थेच्या व्यापक सुधारणांचा आग्रह धरला.
Bhushan Gavai
Bhushan Gavaisakal
Updated on

श्रीनगर: ‘‘जाणीवेशिवाय मिळालेले हक्क हे निरुपयोगी ठरतात,’’ असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी काश्‍मीरमध्ये केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या उत्तर विभागाच्या(एनएएलएसए) वतीने आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमध्ये ते बोलत होते. नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून द्यायला हवी असेही ते यावेळी म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com