भारताच्या सरन्यायाधीशांचं राजकारणातील प्रवेशाबाबत मोठं विधान; CJI गवई म्हणाले, 'निवृत्तीनंतर राजकारणात उतरणे म्हणजे..'

CJI B.R. Gavai : CJI गवई यांच्या मते, 'न्यायव्यवस्था ही समाजातील विश्वासाचा मुख्य आधार आहे. तिचे कार्य पारदर्शक, स्वतंत्र आणि नैतिकदृष्ट्या बळकट असणे अत्यंत आवश्यक आहे.
Bhushan Gavai
Bhushan Gavaiesakal
Updated on

देशात अनेकदा चर्चेचा विषय ठरत असलेला मुद्दा म्हणजे, न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करावा का? किंवा त्यांनी सरकारी पद स्वीकारावे का? याच विषयावर भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई (CJI B. R. Gavai) यांनी भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com