

CM Matrubhumi Yojana uttar pradesh
esakal
आपल्या गावाशी असलेली नाळ कायम ठेवण्यासोबतच पैतृक गावाच्या विकासात योगदान देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी उत्तर प्रदेश सरकारने 'मुख्यमंत्री मातृभूमी योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना गावात सार्वजनिक किंवा सामुदायिक सुविधा उभारण्यासाठी आर्थिक योगदान देता येणार असून, त्यासाठी सरकारकडूनही निधी दिला जाणार आहे.