Jairam Ramesh : मोदी मणिपूरबाबत संवेदना दाखवणार का? : काँग्रेस

Manipur Crisis : काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूरमध्ये हिंसाचारग्रस्त परिस्थितीला भेट देण्याची विनंती केली आहे. मोदींच्या परदेश दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांनी मणिपूरच्या वेदना पाहण्याची संवेदनशीलता दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Jairam Ramesh
Jairam Ramesh sakal
Updated on

नवी दिल्ली : कॅनडसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंसाचारग्रस्त मणिपूर मध्ये न जाण्यावरून काँग्रेस लक्ष्य केले आहे. मे २०२३ नंतर हा मोदींचा ३५ वा परदेश दौरा आहे. मणिपूरला जाऊन ते तेथील लोकांच्या वेदना, त्यांना होणारा त्रास याकडे बघतील काय? अशी विचारणा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com