

Great Nicobar Island at the center of political debate over mega infrastructure project.
sakal
नवी दिल्ली : ‘ग्रेट निकोबार’च्या मुद्द्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे केंद्र सरकार घाबरले असून, सारवासारव करण्यासाठी त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या विषयावर संसदेत चर्चा घेतली जावी, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.