Air India Crash : गृहमंत्र्यांचे वक्तव्य असंवेदनशीलपणाचे, काँग्रेसची टीका; विमान अपघातावरील विधानावरून वादंग

Amit Shah Statement : एअर इंडिया विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर अमित शहा यांच्या विधानावर काँग्रेसने असंवेदनशीलतेचा आरोप करत न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.
Air India Crash
Air India CrashSakal
Updated on

नवी दिल्ली : अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानावर काँग्रेसने टीका केली आहे. गृहमंत्र्यांचे विधान असंवेदनशील असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. तर, ‘‘सारे काही नशिबावर सोडायचे काय,’’ असा उपरोधिक सवाल काँग्रेस नेते पवन खेडा यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com