Jairam Ramesh : शिष्टमंडळ दौऱ्यांवरून काँग्रेस आक्रमक; सरकारवर जनतेचा भ्रम निर्माण करण्याचा आरोप

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील परदेशी शिष्टमंडळावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. जयराम रमेश यांनी संसद अधिवेशनाची मागणी करत, सरकारवर जनतेचे लक्ष विचलवण्याचा आरोप केला.
Jairam Ramesh
Jairam Rameshsakal
Updated on

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भात जागतिक स्तरावर संदेश देण्यासाठी जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांवरून राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारचा हा निर्णय जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून विचलीत करण्याचा प्रयत्न आहे, अशी खिल्ली उडवली. तसेच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com